प्रशासन

गिरणा धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे – मंत्री अनिल पाटील

जळगाव - आज जरी पाऊस पडत असला तरी गिरणा धरण अजून ३६ टक्केच भरलेले आहे. तेव्हा धरणाचे पाणी प्रथम पिण्याच्या...

Read more

जिल्हा नियोजनाचा शंभर टक्के निधी खर्च करण्यासाठी कामाची गती वाढवा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव - जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा विनियोग कालमर्यादेत करण्यासाठी शासकीय विभागांनी जादा तास काम करून कामांची गती वाढवावी. अशा...

Read more

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा

जळगाव - दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’ (सक्षम...

Read more

चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड

जळगाव - चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील देवझिरी - हंड्याकुंडया - पाटी रस्त्यावरील वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळून आली आहे. या परिसरात...

Read more

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची आढावा बैठक

जळगांव - केंद्र पुरस्कृत योजनांचा जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी काम करावे. असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे...

Read more

जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा

जळगाव - गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध...

Read more

एचआयव्ही बधितांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव - एचआयव्ही बाधितांचे मतदार यादीत नाव‌ असल्याची खात्री प्रशासन करत आहे. प्रत्येकाला अन्नधान्याच्या रूपाने वेळेवर रेशन सुविधा उपलब्ध करून...

Read more

जिल्ह्यात लम्पी नियंत्रणात लम्पी लागण संख्या स्थिर

जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल , पारोळा, अमळनेर व धरणगाव या सात तालुक्यांतील ७८ ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी आजाराने...

Read more

जिल्ह्यात १८८९ बालके अतितीव्र कुपोषित

जळगाव - जिल्ह्यात सप्टेंबरपासून कुपोषण मुक्तीसंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमात सुदृढ बालक स्पर्धाही घेतली जाणार आहे. सद्यस्थितीला जळगाव...

Read more

शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्रात पालक मेळावा संपन्न

जळगांव - पालक, विद्यार्थी, कर्मचारी व अधिकारी यांच्यात चांगला सुसंवाद असला तर शालेय कामकाज व्यवस्थापन उत्कृष्ट होते. असे मत समाज...

Read more
Page 1 of 92 1 2 92
Don`t copy text!