Tag: Divya Jalgaon

पाल रुग्णालयात डॉक्टर दिनी २९ महिलांवर कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया

पाल रुग्णालयात डॉक्टर दिनी २९ महिलांवर कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया

जळगाव - रावेर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २९ महिलांवर ...

गोदावरी आयएमआर महाविद्यालयातर्फे एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण

गोदावरी आयएमआर महाविद्यालयातर्फे एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण

जळगाव - गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च (आयएमआर) महाविद्यालयाने महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण केले. या ...

मॅनेजमेंट क्षेत्रात मुबलक करिअरसंधी : प्रा.समिश दलाल

मॅनेजमेंट क्षेत्रात मुबलक करिअरसंधी : प्रा.समिश दलाल

जळगाव - व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची ...

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०२ जुलै २०२१

मेष:- सामाजिक कामात मदत कराल. सार्वजनिक कामातून प्रशंसा मिळवाल. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. वैचारिक चंचलता ...

रेल्वे पेन्शनर्स असो. तर्फे डॉक्टर डे निमीत्‍त गोदावरी फाऊंडेशन सन्मानित

रेल्वे पेन्शनर्स असो. तर्फे डॉक्टर डे निमीत्‍त गोदावरी फाऊंडेशन सन्मानित

जळगाव - जागतिक डॉक्टर डे निमीत्‍त जळगाव रेल्वे पेन्शनर्स असोतर्फे आज गोदावरी फाऊंडेशनला सन्मानित करण्यात आले. आज डॉक्टर डे गेल्या ...

उस्मानिया पार्क येथे ३३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

जामनेर येथे ५२ वर्षीय व्यक्तीची विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर प्रतिनिधी - शहरातील एका ५२ वर्षीय व्यक्तीने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून यामुळे ...

प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत

प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत

जळगाव - केंद्र शासनाने खरिप हंगाम-2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुबंई यांच्या सहकार्याने ...

रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज;अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज;अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

जळगाव -  कोरोना महामारी सुरु आहे. त्यातच रक्त साठ्यात मोठी कमी असल्याचे पुढे आले आहे. रक्तसाठा कमी झाल्यामुळे थॅलेसेमिया आणि ...

भरारी फाऊंडेशन राबवितेय शेतकरी संवेदना अभियान

भरारी फाऊंडेशन राबवितेय शेतकरी संवेदना अभियान

जळगाव - जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे म्हणुन भरारी फाऊंडेशन शेतकरी संवेदना अभियान हाती घेतले आहे. अलीकडच्या काळात देशभरात विविध ...

बळीराजाला बळ देणारे कृषिपंप वीज धोरण

बळीराजाला बळ देणारे कृषिपंप वीज धोरण

जळगाव - महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील शेतकरी सिंचनासाठी विजेवर अवलंबून आहेत. विजेवर चालणाऱ्या पंपांमुळे सिंचन सोयीचे झाले. त्यामुळे ...

Page 28 of 97 1 27 28 29 97
Don`t copy text!