Divya Jalgaon Team

Divya Jalgaon Team

राज्यातील शासकीय हरित इमारतींचे होणार मानांकन

जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी

मुंबई -  जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 11 निवासस्थानांचे बांधकाम करण्यासाठी 275.42 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता...

मॅनेजमेंट क्षेत्रात मुबलक करिअरसंधी : प्रा.समिश दलाल

मॅनेजमेंट क्षेत्रात मुबलक करिअरसंधी : प्रा.समिश दलाल

जळगाव - व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची...

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०२ जुलै २०२१

मेष:- सामाजिक कामात मदत कराल. सार्वजनिक कामातून प्रशंसा मिळवाल. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. वैचारिक चंचलता...

रेल्वे पेन्शनर्स असो. तर्फे डॉक्टर डे निमीत्‍त गोदावरी फाऊंडेशन सन्मानित

रेल्वे पेन्शनर्स असो. तर्फे डॉक्टर डे निमीत्‍त गोदावरी फाऊंडेशन सन्मानित

जळगाव - जागतिक डॉक्टर डे निमीत्‍त जळगाव रेल्वे पेन्शनर्स असोतर्फे आज गोदावरी फाऊंडेशनला सन्मानित करण्यात आले. आज डॉक्टर डे गेल्या...

उस्मानिया पार्क येथे ३३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

जामनेर येथे ५२ वर्षीय व्यक्तीची विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर प्रतिनिधी - शहरातील एका ५२ वर्षीय व्यक्तीने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून यामुळे...

प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत

प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत

जळगाव - केंद्र शासनाने खरिप हंगाम-2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुबंई यांच्या सहकार्याने...

रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज;अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज;अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

जळगाव -  कोरोना महामारी सुरु आहे. त्यातच रक्त साठ्यात मोठी कमी असल्याचे पुढे आले आहे. रक्तसाठा कमी झाल्यामुळे थॅलेसेमिया आणि...

भरारी फाऊंडेशन राबवितेय शेतकरी संवेदना अभियान

भरारी फाऊंडेशन राबवितेय शेतकरी संवेदना अभियान

जळगाव - जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे म्हणुन भरारी फाऊंडेशन शेतकरी संवेदना अभियान हाती घेतले आहे. अलीकडच्या काळात देशभरात विविध...

बळीराजाला बळ देणारे कृषिपंप वीज धोरण

बळीराजाला बळ देणारे कृषिपंप वीज धोरण

जळगाव - महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील शेतकरी सिंचनासाठी विजेवर अवलंबून आहेत. विजेवर चालणाऱ्या पंपांमुळे सिंचन सोयीचे झाले. त्यामुळे...

जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निकाल जाहीर

जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निकाल जाहीर

जळगाव - चौथ्या तिमाहीतील (Q4) जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 19.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली. जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच...

Page 276 of 677 1 275 276 277 677
Don`t copy text!