जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये – जिल्हाधिकारी
जळगाव, प्रतिनिधी । मान्सून कालावधी सुरू असून राज्यात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, महापूर,...










