Tag: Divya Jalgaon

चाळीसगावात पाटणा देवी येथे ५० वर्षीय व्यक्तीचा खून, पोलिसात गुन्हा

धक्कादायक घटना : भुसावळात शालकाने केला मेहुण्याचा खून

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळात शालकाने केला मेहुण्याचा खून. बहिण व भाच्याच्या मृत्यूस आपला मेव्हणाच जबाबदार असल्याचा डूख मनात धरून एकाने ...

हुंडाबंदी दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

जळगाव - जिल्हयात 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन म्हणून प्रशासनाच्यावतीने  साजरा करण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर ...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मदत करा - विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मदत करा – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

जळगाव - कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी ...

मेहरूण वासियांनी घेतली विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट

मेहरूण वासियांनी घेतली विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट

जळगाव-  शहरातून जाणाऱ्या नऊ किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून चौपदरीकरणाच्या अंतर्गत शिव कॉलनी, मिल्लत नगर व अग्रवाल चौक येथे नव्याने  ...

जळगावातील शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाला होणार सुरुवात!

जळगावातील शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाला होणार सुरुवात!

जळगाव - शहरातील रस्त्यांची कामे मनपाकडून हाती घेण्यात आली असून शनीपेठ परिसरातील रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी महापौर ...

चैत्यभूमीवर अभिवादनासाठी शासनाने मुभा द्यावी - आरपीआय (आठवले गट)

चैत्यभूमीवर अभिवादनासाठी शासनाने मुभा द्यावी – आरपीआय (आठवले गट)

जळगाव - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास शासनाने मुभा द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन ...

जिल्ह्यातील उद्योजकांना मिळणार वाढीव प्रोत्साहन- उद्योगमंत्री सुभाष देसाई

जिल्ह्यातील उद्योजकांना मिळणार वाढीव प्रोत्साहन- उद्योगमंत्री सुभाष देसाई

जळगाव -  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन या माध्यमातून औद्योगिक प्रगतीसह जिल्ह्यात रोजगार उपलब्ध ...

महाराष्ट्र घाबरला नाही., घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने 'चाणक्य' गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल ...

विनामास्क ग्राहकाला दुकानात सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

विनामास्क ग्राहकाला दुकानात सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

औरंगाबाद | राज्यात कोरोनाचे रूग्ण पुन्हा काही प्रमाणात वाढत असल्याचं दिसून आलंय. औरंगाबादमध्येही रूग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. शहरात जर ...

Page 93 of 97 1 92 93 94 97
Don`t copy text!