Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विनामास्क ग्राहकाला दुकानात सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

by Divya Jalgaon Team
November 25, 2020
in राज्य
0
विनामास्क ग्राहकाला दुकानात सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

औरंगाबाद | राज्यात कोरोनाचे रूग्ण पुन्हा काही प्रमाणात वाढत असल्याचं दिसून आलंय. औरंगाबादमध्येही रूग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. शहरात जर कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली तर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करण्यात येईल असं महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांड्ये यांनी सांगितलंय.

महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना नियमांचे 100 टक्के पालन करावं लागणार असल्याचं आवाहन केलंय. त्याचप्रमाणे विनामास्क ग्राहकाला दुकानात सामान दिल्यास त्या व्यापाऱ्याचं दुकान 15 दिवसांसाठी बंद करण्यात येईल, अशा मोठा निर्णय देखील घेतलाय.

आस्तिक कुमार पांड्ये यांच्या सांगण्यानुसार, ‘बाजारपेठेत खरेदीसाठी नागरीक गर्दी करत असल्याचं दिसतंय. सार्वजनिक ठिकाणी तसंच रस्त्यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलं आहे. याचसोबत व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.’

मंगल कार्यालयांमध्ये केवळ फक्त 50 नागरिकांना परवानगी दिलेली आहे. मात्र हा नियम पाळला जात नाहीये. शहरातील सर्व मंगल कार्यालयांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट कारवाईला सामोर जावं लागेल असा इशाराही देण्यात आलाय.

Share post
Tags: #Aurangabad Latest news#Aurangabad Marathi newsActionAstik kumar PandeyAurangabadCustomerDivya JalgaonDivya Jalgaon NewsNo MaskShop 15 Days Closeआस्तिक कुमार पांड्येमहापालिका प्रशासकविनामास्क ग्राहकाला दुकानात सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!
Previous Post

महाराष्ट्रात 4 हजार 86 कोरोनामुक्त; 5 हजार 439 नवीन रुग्ण

Next Post

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
महाराष्ट्र घाबरला नाही., घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group