Divya Jalgaon Team

Divya Jalgaon Team

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केली प्रभाग १० मधील नागरिकांच्या समस्यांची केली पाहणी

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केली प्रभाग १० मधील नागरिकांच्या समस्यांची केली पाहणी

जळगाव  - जळगाव मनपा, शहराच्या विस्तारित भागात नागरी मूलभूत सुविधांची वानवा असून मनपा प्रभाग १० मधील पिंप्राळा परिसरातील नामदेवनगर भागात...

जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज ४०६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले, ९ जणांचा मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्यात आज नव्याने ४०६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून तर आज ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे....

1 ऑक्टोबरपासून लागू होणार वाहनांच्या टायर्सबाबतचे नवे नियम

1 ऑक्टोबरपासून लागू होणार वाहनांच्या टायर्सबाबतचे नवे नियम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारत जगभरातील सर्वाधिक रस्ते अपघातात अव्वल स्थानी आहे. रस्ते दुर्घटनेपैकी एकट्या भारतात जगातील सर्वाधिक 11 टक्के...

प्रख्यात तामिळी चित्रपट निर्माते बी. ए. राजू यांचे निधन

प्रख्यात तामिळी चित्रपट निर्माते बी. ए. राजू यांचे निधन

हैदराबाद , वृत्तसंस्था । प्रख्यात तामिळी चित्रपट निर्माते बी. ए. राजू यांचे आज ह्दयविकाराने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते....

मोठा निर्णय : पीएसयुमध्ये काम करणाऱ्या 1.5 कोटी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ

मोठा निर्णय : पीएसयुमध्ये काम करणाऱ्या 1.5 कोटी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांत आणि पीएसयुमध्ये काम...

जळगाव ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करू नका – इंडस्ट्रियल असोसिएशनची पालकमंत्र्यांना मागणी

जळगाव ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करू नका – इंडस्ट्रियल असोसिएशनची पालकमंत्र्यांना मागणी

जळगाव, प्रतिनिधी । चिंचोली शिवारातील उमाळा - नशिराबाद रोडजवळील ग्रामीण उद्योजकांना सध्या वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या जाणवत आहे. याबाबत...

सहा गावांसाठी हतनूरमधून पाण्याचे आवर्तन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

सहा गावांसाठी हतनूरमधून पाण्याचे आवर्तन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जळगाव, प्रतिनिधी । ममुराबादसह परिसरातील पाच गावांना पाणी टंचाई उदभवू नये यासाठी हतनूर धरणातून बिगर कृषक कामासाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश...

मच्छीमार बांधवांचा आक्रोश समजून, जीआर बदलून मदत करणे आवश्यक – आ. अँड. आशिष शेलार

मच्छीमार बांधवांचा आक्रोश समजून, जीआर बदलून मदत करणे आवश्यक – आ. अँड. आशिष शेलार

मुंबई, वृत्तसंस्था । तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांचा आक्रोश सरकारने समजून घेऊन सध्याच्या जीआर मध्ये बदल करून मच्छिमार बांधवांना...

युवा प्रेरणा फाउंडेशनतर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना पीपीई किट वाटप

युवा प्रेरणा फाउंडेशनतर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना पीपीई किट वाटप

जळगाव, प्रतिनिधी । येथील युवा प्रेरणा फाउंडेशनकडून पद्मावती मंगल कार्यालय येथे सुरु असलेल्या कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांना पीपीई किट...

Page 311 of 675 1 310 311 312 675
Don`t copy text!