Divya Jalgaon Team

Divya Jalgaon Team

जळगावात उद्याचा रथोत्सव कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने

जळगावात उद्याचा रथोत्सव कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने

जळगाव - जिल्ह्याला  तब्बल १४८ वर्षांची थोर परंपरा लाभलेला रथोत्सव यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. रथाचे जागेवरच पूजन...

जळगावातील शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाला होणार सुरुवात!

जळगावातील शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाला होणार सुरुवात!

जळगाव - शहरातील रस्त्यांची कामे मनपाकडून हाती घेण्यात आली असून शनीपेठ परिसरातील रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी महापौर...

भारताने नव्याने ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनी ड्रॅगनचा फुत्कार

भारताने नव्याने ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनी ड्रॅगनचा फुत्कार

नवी दिल्ली - भारताने अजून ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनी ड्रॅगनची वळवळ पुन्हा सुरु झाली असून चीनने भारताकडून घेण्यात आलेल्या...

झहीर खानला आमदार बनवा; राज्यपालांकडे पत्राद्वारे विनंती

झहीर खानला आमदार बनवा; राज्यपालांकडे पत्राद्वारे विनंती

मुंबई | भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याला विधान परिषदेवर आमदार करा अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सदाभाऊ खोत...

चैत्यभूमीवर अभिवादनासाठी शासनाने मुभा द्यावी - आरपीआय (आठवले गट)

चैत्यभूमीवर अभिवादनासाठी शासनाने मुभा द्यावी – आरपीआय (आठवले गट)

जळगाव - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास शासनाने मुभा द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन...

जिल्ह्यातील उद्योजकांना मिळणार वाढीव प्रोत्साहन- उद्योगमंत्री सुभाष देसाई

जिल्ह्यातील उद्योजकांना मिळणार वाढीव प्रोत्साहन- उद्योगमंत्री सुभाष देसाई

जळगाव -  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन या माध्यमातून औद्योगिक प्रगतीसह जिल्ह्यात रोजगार उपलब्ध...

पुस्तकाच्या अभिप्रायावर राज्यपालांनी दिल्या खडसेंना शुभेच्छा

पुस्तकाच्या अभिप्रायावर राज्यपालांनी दिल्या खडसेंना शुभेच्छा

जळगाव-  माजी मंत्री  एकनाथराव खडसे यांच्यावर लिहण्यात आलेल्या पुस्तकाचे नुकताच प्रकाशन झाल्याने या  पुस्तकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिप्राय पाठवत...

महाराष्ट्र घाबरला नाही., घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने 'चाणक्य' गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल...

विनामास्क ग्राहकाला दुकानात सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

विनामास्क ग्राहकाला दुकानात सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

औरंगाबाद | राज्यात कोरोनाचे रूग्ण पुन्हा काही प्रमाणात वाढत असल्याचं दिसून आलंय. औरंगाबादमध्येही रूग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. शहरात जर...

Page 589 of 679 1 588 589 590 679
Don`t copy text!