Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Breaking : रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

by Divya Jalgaon Team
February 23, 2021
in प्रशासन, राज्य
0
जळगाव जिल्ह्यात 1 मे पर्यंत कलम 144 लागू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवस रात्रौ ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैदयकीय कारणास्तव रुग्ण व त्याच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील.

सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेशात म्हटले आहे.

Share post
Tags: Breaking : रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागूMarathi NewsRatnagiri
Previous Post

पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथे भव्य आरोग्य शिबीर

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवत आठवडे बाजार जोरात सुरु

Next Post
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवत आठवडे बाजार जोरात सुरु

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवत आठवडे बाजार जोरात सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group