Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उन्हाळी हंगामातील पिकांसाठी 15 एप्रिलपर्यंत पाणी अर्ज करावेत

by Divya Jalgaon Team
March 31, 2022
in कृषी विषयी, जळगाव
0
उन्हाळी हंगामातील पिकांसाठी 15 एप्रिलपर्यंत पाणी अर्ज करावेत

जळगाव –  कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे  यांचे अधिपत्याखालील धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी, नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनाच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या बागाईतदारांना 1 मार्च ते 30 जुन, 2018 या कालावधीकरिता उन्हाळी हंगाम 2017-18 साठी भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पिकासाठी उपलब्धतेनुसार पाणी देण्यात येणार आहे.

त्यासाठी लाभ क्षेत्रातील इच्छूक शेतकऱ्यांनी पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 15 एप्रिल, 2018 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन  कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी केले आहे.

Share post
Tags: # कार्यकारी अभियंता#Agriculture Related#उन्हाळी हंगामा#उपसा सिंचन योजना#ळे पाटबंधारे विभागDivya Jalgaonधुळे
Previous Post

मनसेच्या आमरण उपोषणाची सांगता

Next Post

जैन इरिगेशनच्या कर्ज निराकरण योजनेची यशस्वी अंमलबजावणी पूर्ण

Next Post
जैन इरिगेशनच्या कर्ज निराकरण योजनेची यशस्वी अंमलबजावणी पूर्ण

जैन इरिगेशनच्या कर्ज निराकरण योजनेची यशस्वी अंमलबजावणी पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group