Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चिंचोली गावात एका कंपनीमुळे त्या गावातील नागरिक त्रस्त

by Divya Jalgaon Team
April 22, 2022
in आरोग्य, जळगाव
0
चिंचोली गावात एका कंपनीमुळे त्या गावातील नागरिक त्रस्त

जळगाव – जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात एका कंपनीमुळे त्या गावातील नागरिक गेल्या दहा ते पंधरा वर्षा पासून दूषित पाण्यामुळे त्रासलेले असून वारंवार त्याबाबतीत तक्रार करून देखील काहीच उपयोग होत नसल्याने याबाबतीत अधिकाऱ्यांची हात मिळवणी किंवा आर्थिक व्यवहारांमुळे कारवाई करीत नसल्याचे आरोप चिंचोलीत राहणाऱ्या तरुण सागर घुगे यांनी केल असून पर्यावरण विभागाकडे देखील त्या कंपनीची तक्रार निवेदनांद्वारे केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चिंचोली गावातील त्या कंपनीचे दूषित पाणी गावाच्या वाकी नदी मध्ये सोडले जात असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावा लागतं आहे . तसेच गावात पिकांचे ही नुकसान होत आहे व अनेक आजारांना आमंत्रण दिले जात असल्याने त्या कंपनी विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.

Share post
Tags: #Heath#samajik#चिंचोली गाव
Previous Post

मोफत ई श्रम कार्ड नोंदणी यावल शहरात पार पडली

Next Post

जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा

Next Post
जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा

जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group