Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

केळी पीक विमा धारक शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मंजूर

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या पाठपुरावा व मागणीला यश

by Divya Jalgaon Team
November 10, 2021
in जळगाव
0
बस वाहकाला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा सविस्तर वाचा 👇 https://divyajalgaon.com/?p=17877 ------------------------------------------------ आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 7558531780 या क्रमांकावर पाठवू शकता तसेच तुमच्या ग्रुपमध्ये या नम्बरला बातमीसाठी ऍड करा ! दिव्य जळगाव न्यूज वेबसाईट : https://divyajalgaon.com/ फेसबुक पेज : https://www.facebook.com/Divyajalgaon/ ई - मेल : divyajalgaon1@gmail.com व्हाटसअ‍ॅप ग्रुप जॉईन : https://chat.whatsapp.com/EcqqZc9XKgFGL7WevVd3s5 युट्युब चॅनल : https://bit.ly/39KCDnU ----------------------------------------- आमचे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा, आणि बातमीची लिंक शेअर करा.... दिव्य जळगाव डिजीटल ▪️ प्रिंट ▪️ वेब

जळगाव, प्रतिनिधी । पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (हवामानावर आधारीत)सन २०२०-२१ अंतर्गत केळी पिकांची नुकसान भरपाई फक्त १३५०० रुपये देण्यात आली असून उत्पादन खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी होती. त्यामुळे शासनाने पात्र विमाधारक यांना तातडीने निकषानुसार भरपाई द्यावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कृषी आयुक्त यांचेकडे केली होती.

खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी पत्र क्र.36734 दि.9 नोव्हेंबर 2021 च्या पत्रान्वये विभागीय व्यवस्थापक बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांना रु.22500/- प्रति हे. या प्रमाणे नुकसान भरपाई निश्चित करण्याचे आदेश दिले असून रु. 13500/- प्रति हे. ची नुकसान भरपाई चुकीची असून रु.9000/- प्रति हे. चा फरक तात्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून वाढीव नुकसान भरपाई मिळणार आहे.

अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे तीन कोटींची नुकसान भरपाई मिळाली वाढवून
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सातत्याने केळी पीक विमाधारक शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी प्रसंगी आवाज उठवला आहे. आपल्या अभ्यासपूर्ण पाठपुरावा आणि पत्रव्यवहारातून खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सात्यत्याने केळी पीक विमा धारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज देखील 3091 शेतकऱ्यांना सुमारे 3.00 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाढवून मिळाली आहे. यामुळे केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आभार मानले आहेत.

Share post
Previous Post

बस वाहकाला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा

Next Post

जळगावात भाजपातर्फ देशद्रोही नवाब मलिक यांच्या निषेधार्थ पुतळ्याचे दहन

Next Post
जळगावात भाजपातर्फ देशद्रोही नवाब मलिक यांच्या निषेधार्थ पुतळ्याचे दहन

जळगावात भाजपातर्फ देशद्रोही नवाब मलिक यांच्या निषेधार्थ पुतळ्याचे दहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group