Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल वन्यजीव अभयारण्य 30 एप्रिलपर्यंत पर्यटनासाठी राहणार बंद

by Divya Jalgaon Team
April 15, 2021
in जळगाव, प्रशासन
0
यावल वन्यजीव अभयारण्य 30 एप्रिलपर्यंत पर्यटनासाठी राहणार बंद

जळगाव – कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव लक्षात घेता 30 एप्रिल, 2021 पर्यंत लॉकडाउन घोषित केलेला आहे.

त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्यासह नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हरिशचंद्रगड वन्यजीव अभयारण्य, नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य, धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य 30 एप्रिल, 2021 पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे. असे अ. मो. अंजनकर, वनसंरक्षक, (वन्यजीव), नाशिक यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: #30 April#ForestCloseJalgaonYawalयावल वन्यजीव अभयारण्य 30 एप्रिलपर्यंत पर्यटनासाठी राहणार बंद
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 1 मे पर्यंत कलम 144 लागू

Next Post

उपमहापौर पाटील यांनी आजाद नगर वासीयांची मागणी केली पूर्ण

Next Post
उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आजाद नगर वासीयांची मागणी केली पूर्ण

उपमहापौर पाटील यांनी आजाद नगर वासीयांची मागणी केली पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group